अमृतवेल
लेखक: वि.स.खांडेकर
किती विचित्र आहे हे
जग! घरच्या माणसांची किंमत कळायलाही घराबाहेर पडाव लागत इथ!
एख्याद्याच्या सहवासाने,बोलण्याने बरं वाटत. दुःखाला सामोरे जाण्याला हिम्मत येते. स्वतः मधील सुप्त शक्तीची जाणीव होते. आणि मग पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपण जीवन जगायला, संकटांना सामोरे जायला तयार होतो. या ब्लॉग च्या माध्यमातून मला आवडलेले विचार तुमच्याशी शेअर करून हीच भूमिका निभावण्याची प्रयत्न करीत आहे.
डिलीवरींग हॅप्पीनेस सर्वसाधारण माणसाला तुम्हाला आनंद कधी होईल असं विचारलं तर तो उत्तर देईल खूप पैसा मिळाल्यानंतर. होय कुणीतरी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा